मासेमारी, शिकार, मुळे आणि फळे गोळा करणे, गुरे चरणे आणि लाकूड तोडणे हे बेकायदेशीर काम झाले. भारतीय वन कायद्याने घातलेल्या निर्बंधांमुळे गावकऱ्यांना विनापरवाना जंगलात घुसून लाकूड चोरणे भाग पडले .