आर्थिक व्यवहार विभागाने नुकतेच जाहीर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, वन क्षेत्राच्या बाबतीत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो.