सिंचन आणि वीज सुविधेच्या सुविकसित प्रणालीच्या मदतीने शेतकरी वर्षभरात तीन वेगवेगळी पिके घेतात: (i) पावसाळ्यात (खरीप) शेतकरी ज्वारी आणि बाजरी पिकवतात. या वनस्पतींचा उपयोग पशुखाद्य म्हणून केला जातो.