जेव्हा धूळ, विषारी वायू, मोटार, गिरण्या आणि वाहने यामधून निघणाऱ्या धुरामुळे हवा प्रदूषित होते. तेव्हा त्याला आपण वायु प्रदूषण म्हणतो. वायु प्रदूषण मानवी आरोग्यासाठी हानिकारक आहे. वायु प्रदूषण थांबवण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा ही मोहीम आपण सर्वांनी जपली पाहिजे.