सर्व वारसांना नोटीस दिली जाते. किमान 15 दिवसांनंतर या फेरफार नोंदीबाबत कायदेशीररीत्या आदेश काढला जातो. त्यानंतर वारसाची नोंद प्रमाणित किंवा रद्द केली जाते.