विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा विशिष्ट टप्पा पूर्ण करण्याआधीच शिक्षण सोडून दिल्याने पैसा आणि मेहनत वाया जाण्याची समस्या समितीने ओळखली. शाळेच्या विस्ताराऐवजी शाळा एकत्रीकरणाचा पुरस्कार केला. प्राथमिक अभ्यासक्रम चार वर्षांचा होता.