ही सर्व हस्तलिखिते केवळ भारताच्याच नव्हे तर संपूर्ण जगाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वारशाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहेत. ही हस्तलिखिते भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत गेली ८८ वर्षे काळजीपूर्वक जतन केली गेली आहेत आणि भविष्यातही ती जतन करणे आवश्यक आहे.