पंडित नेहरूंनी म्हटले आहे, 'वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे विचार करण्याची प्रक्रिया, कृती करण्याची पद्धत, सत्याचा शोध, जगण्याची पद्धत आणि मुक्त मानवाची मनोवृत्ती'. शहीद भगतसिंगांनीही विवेकाने तपासून स्वीकारण्याचा विचार ठामपणे मांडलेला आहे.