१५०० ते इ. पु. ५०० इतका मानला जातो. शहरी हडप्पा संस्कृतीचा शेवट आणि उत्तर मध्य गंगेच्या किनाऱ्यावर झालेले दुसरे शहरीकरणाच्या मधला काळ हा वैदिक काळ म्हणून मानला जातो