ग्रामीण भागात लोक सध्या प्रमाणे राहतात व शहरी जीवन हे आधुनिक जीवन आले. शेतकरी हा शहरात आपले पिक विकायला जातो त्यामुळे शहरातील लोक पोट भरून जेवण करू शकत आहेत. शहरीकरण करण्यासाठी तेथील जमिनी वर सिमेंट टाकण्यात आले आहे. तसेच त्यामुळे तेथे पाणी मुरायचे प्रमाण कमी होऊ लागले