पर्यावरणाचे संतुलन राखणे हा शाश्वत शेतीचा महत्त्वाचा फायदा आहे. शाश्वत शेती साठी पिक उत्पादन खर्च कमी असतो. शुद्ध पर्यावरण आणि कोणतीही हानिकारक अवशेष नसलेले अन्न उत्पादन शाश्वत शेतीद्वारे दिले जाते. निव्वळ सामाजिक नफा जो असतो तो शाश्वत शेती पद्धतीत वाढतो.