आगामी पिढ्यांना शिवाजी महाराजांचा पराक्रम केवळ पुस्तकात वाचायला मिळण्यापेक्षा अशा गड किल्ल्यांचे संरक्षण करून तो इतिहास बघायला मिळावा, यासाठी या सर्वांचे जतन अपेक्षित आहे. शासनाने गड किल्ल्यांचे जतन करावे. त्यांची देखभाल दुरूस्ती करावी.