शिवाजी महाराजांनी नौदल का उभारले?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
शिवाजी महाराजांनी कोकण किनारपट्टीवरील कल्याण आणि भिवंडी ताब्यात घेतली. तेथे त्याचा पश्चिम किनार्यावरील सिद्दी, पोर्तुगीज आणि ब्रिटिश सत्तेशी संबंध आला. या शक्तींशी लढण्यासाठी भक्कम नौदल असणे आवश्यक आहे हे शिवाजी महाराजांच्या लक्षात आले.