छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर वयाच्या ४४व्या वर्षी ३२ मण सोन्याच्या सिंहासनावर आरुढ झाले. छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानानंतर रायगड मोगलांच्या हातात गेला. त्यांनी गडावरील सर्व वस्तू, वास्तू, ऐतिहासिक कागदपत्रे जाळली