इथं जनतेकडून कर्जउभारणी करून, सरकारी कंपन्यांतील हिस्साविक्री, नवीन कर वसूल करून सरकारनं आपला खर्च भागवला, तरी तो अर्थसंकल्प 'संतुलित' मानला जातो. देशाच्या मध्यवर्ती बॅंकेकडून म्हणजे रिझर्व्ह बॅंकेकडून कर्ज काढून खर्च भागविण्यात आला, तरच अर्थसंकल्प 'असंतुलित' मानला जातो.