भारतीय राज्यघटना तयार होण्यासाठी 2 वर्षे, 11 महिने, 17 दिवस लागले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी पूर्ण झाल्यापासून आजपर्यंत हा दिवस "संविधान दिन" म्हणून साजरा केला जातो.