एखाद्या समस्येबद्दलची माहिती पध्दतशीरपणे जमा करणे, त्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करणे आणि संकलित माहितीचे तर्कशुद्धरित्या अर्थनिर्वचन करणे म्हणजे संशोधन होय. ज्ञानाचे क्षेत्र व्यापक करण्याकरिता,समस्यांचे आकलन व निराकरण करण्याकरिता संशोधन महत्त्वाचे साधन आहे.