लोकसभेतील बहुसंख्य सदस्यांनी मंत्रिपरिषदेवर 'अविश्वास' असल्याचे म्हटले तर पंतप्रधानांसह सर्व मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल. राज्यसभेला हा अधिकार नाही.