म्हैसूर नरसिंहचार श्रीनिवास (१९१६-१९९९) हे भारतीय समाजशास्त्रज्ञ आणि सामाजिक मानववंशशास्त्रज्ञ होते. दक्षिण भारतातील जात आणि जातिव्यवस्था, सामाजिक स्तरीकरण, संस्कृतीकरण आणि पाश्चात्यीकरण आणि 'प्रबळ जाती' या संकल्पनेवर केलेल्या कामासाठी ते प्रामुख्याने ओळखले जातात .