सरकार कायदे बनवते आणि देशात राहणाऱ्या प्रत्येकाला ते पाळावे लागतात. हाच एकमेव मार्ग आहे ज्याने सरकारे काम करू शकतात. जसे सरकारला निर्णय घेण्याचा अधिकार आहे, त्याचप्रमाणे निर्णयांची अंमलबजावणी करण्याचा अधिकार सरकारला आहे.