सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय राज्यघटनेचा अर्थ लावू शकतात, कोणताही कायदा अवैध ठरवू शकतात आणि त्यांना न्यायिक पुनरावलोकनाचा अधिकार आहे. यामुळे भारतीय न्यायव्यवस्था ही जगातील सर्वात शक्तिशाली न्यायव्यवस्था आहे.