भारताचे सर्वोच्च न्यायालय
न्यायालयाने राधाकृष्णन यांचे म्हणणे स्वीकारले की हिंदू धर्म जटिल आहे आणि " आस्तिक आणि नास्तिक, संशयवादी आणि अज्ञेयवादी, जर त्यांनी हिंदू संस्कृती आणि जीवन प्रणाली स्वीकारली तर ते सर्व हिंदू असू शकतात".