नागपुर क्षेत्र वगळता सविनय कायदेभंगाच्या आंदोलनात औद्योगिक कामगार वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला नव्हता. उद्योगपती काँग्रेसच्या जवळ आल्याने कामगार अलिप्त राहिले.