महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रगती सहकार्याने झालेली दिसते. योग्य सहकार्यासाठी व्यक्ती व्यक्ती मध्ये सहकार असणे गरजेचे आहे. विना सहकार नाही उद्धार असे म्हणत सहकाराची चळवळ सुरू झाली. महाराष्ट्राचा देशाचा जास्तीत जास्त विकास सहकार चळवळीतून झालेला दिसून येतो.