सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क समाजातील सर्व घटकांना हक्क प्रदान करतात आणि ते त्यांच्या संस्कृतीची लिपी किंवा भाषा वाचवतात . विविधतेने भरलेला समाज म्हणून भारतीय समाजाची प्रतिमा आपल्या मनात येते. विशाल विविधता असलेल्या अशा समाजात विविधता हीच आपली ताकद आहे, असे आपले संविधान मानते.