सागरी विम्याचे महत्व
हे सहाजिक आहे की यांच्या अपघातीनंतर त्याच्या दुरुस्तीसाठी खूपच खर्च येऊ शकतो किंवा एखाद्या अपघातात किंवा नैसर्गिक आपत्तीमध्ये जहाज बुडाले तर कंपनीला मोठे नुकसान होऊ शकते. अशावेळी त्या नुकसानाला संरक्षण देण्यासाठी सागरी विमा अतिशय महत्त्वाचा ठरतो.