यामध्ये एखादा चालू घडामोडीतील विषय घेऊन त्यावर विद्यार्थ्यांशी संवाद साधणे, जिथे प्रश्न विचारण्याची मुभा असेल आणि चुकीच्या गोष्टीचे खंडन करण्याची क्षमता निर्माण होईल, जो फक्त 'एक वृत्ती' यापुरता मर्यादित न राहता तो नित्य सवयीचा भाग बनेल, अशा वातावरणाची निर्मिती करणे अशा गोष्टींचा समावेश करण्यात आला.