भारत बाजारातील शक्तींना किंमत ठरवण्याची परवानगी देतो आणि काही भागात सरकार आवश्यक वस्तूंमध्ये हस्तक्षेप करते आणि गरीब लोकांचे हित जपण्यासाठी किंमती ठरवते . म्हणूनच, भारताच्या अर्थव्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्था म्हटले जाते.