देशातील मागास भागात कारखाने उभारून प्रादेशिक समतोल साधण्याचे प्रयत्नही जाणीवपूर्वक केले जातात. नव्या तंत्रज्ञानास प्राधान्य देणे, आयातीला पर्याय शोधून परकी चलन वाचवणे, निर्यातीवर भर देणे, रोजगार वाढवणे अशा अनेक उद्दिष्टांचा पाठपुरावा सार्वजनिक उद्योग करतात.