साहित्य निर्मितीमध्ये लेखकाचा अभ्यास या गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, साहित्याची नवनिर्मिती करण्यासाठी लेखकाला अथवा कवीला प्रारंभी अभ्यास करावा लागतो. अभ्यासामुळे लेखन सरावाने व सफाईदार पणे होणे ,चांगले-वाईट समजणे अशा गोष्टी होऊ शकतात .