प्रत्येक राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे आणि अस्तित्वाचे रक्षण होण्यासाठी प्रत्येक राष्ट्र जी सुरक्षा व्यवस्था करते या व्यवस्थेला 'राष्ट्रीय सुरक्षा' असे म्हणतात. चाणक्य आणि कौटिल्याने यावर काही विचार मांडलेले आहेत.