स्वदेशी चळवळीचे महत्त्व काय?
✅ Updated recently
स्वदेशी चळवळ हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा एक भाग होता आणि ज्यमुळे भारतीय राष्ट्रवादाच्या विकासास हातभार लागला. १९०६ मध्ये बंगालच्या फाळणीला विरोध करणाऱ्या भारतीय नागरिकांनी सुरू केलेली ही चळवळ ब्रिटीश राजवटीविरुद्धची सर्वात यशस्वी चळवळ होती.