अरविंद घोष, रवींद्रनाथ टागोर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि लाला लजपत राय हे स्वदेशी चळवळीचे मुख्य उद्घोषक होते. पुढे ही स्वदेशी चळवळ महात्मा गांधींच्या स्वातंत्र्य चळवळीचाही केंद्रबिंदू बनली. त्यांनी त्याला "स्वराज्याचा आत्मा" म्हटले.