"भारतीय स्वातंत्र्य कायदा, 1947 ब्रिटीश संसदेत मंजूर झाल्यानंतर भारताला दोन तात्काळ समस्या भेडसावत होत्या: 1) संविधानाची रचना ; 2) विविध संस्थानांचे भारतात विलीनीकरण करणे."