स्वातंत्र्यानंतर भारतात एकूण 552 संस्थानं होती. या राज्यांना भारत किंवा पाकिस्तानमध्ये सामील होण्याचा पर्याय देण्यात आला किंवा ते स्वतंत्र राज्य राहू शकतात.