स्वातंत्र्यानंतर भारताला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
स्वातंत्र्यानंतर भारताला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. फाळणीमुळे सुमारे 80 लाख निर्वासित पाकिस्तानातून भारतात परत आले. या निर्वासितांचे पुनर्वसन हे मोठे आव्हान होते. दुसरे आव्हान होते 562 लहान-मोठ्या संस्थानांचे संयुक्त भारतात एकत्रीकरण करणे.