संस्कृतीच्या ऱ्हासाची मुख्य कारणे म्हणजे भूकंप, महापूर, दुष्काळ हे असावेत. त्याच प्रमाणे परकीय टोळ्यांचे आक्रमण, नदी पत्रातील बदल आणि समुद्रपातळीतील बदल यामुळेही संस्कृतीचा ऱ्हास झाला असावा.

नदी पत्रातील कोरडी आणि पात्र बदला मुळे लोक मोठ्याप्रमाणावर स्थलांतरित झाले. त्यामुळे हडप्पा संस्कृतीतील शहरे उजाड पडली.

त्याचप्रमाणे आर्यांचे आक्रमणामुळे देखील फरक पडला.

शिवाय हडप्पा संस्कृती मध्ये नियम व कायदा याची देखील कमतरतेमुळे देखील ऱ्हास झाला.