२०११ मध्ये भारतात लोकसंख्येची घनता प्रति चैरस किलोमीटर किती झाली होती?
2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील लोकसंख्येची घनता 382 आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, बिहारमध्ये लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे जी 1106 व्यक्ती प्रति चौरस किमी आहे.
राज्य निहाय लोकसंख्या :
२०११ च्या जनगणनेच्यावेळी भारतात २८ राज्ये व ७ केंद्रशासित प्रदेश होती. जनगणनेमध्ये ६४० जिल्हे, ५,९२४ उपजिल्हे, ७,९३५ शहरे आणि ६००,०००हून अधिक गावे समाविष्ट आहेत. सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य उत्तर प्रदेश हे होते तर सर्वात कमी लोकसंख्या ही सिक्किम राज्याची होती. लक्षद्वीप हा सर्वात कमी लोकसंख्या असलेला प्रदेश होता.
२०११ मध्ये भारतात लोकसंख्येची घनता प्रति चैरस किलोमीटर किती झाली होती?
✅ Updated recently