कॅटेगरी: राजनीतिक
उत्तर प्रदेशातील वाराणसी इथं जन्मलेले श्री प्रकाश हे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते. 1956 ते 1962 या काळात त्यांनी आधी मुंबई प्रांताचं आणि नंतर संयुक्त महाराष्ट्राचं राज्यपालपद भूषवलं.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi
स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू आहे.
सरोजिनी नायडू (पूर्वाश्रमीच्या चट्टोपाध्याय) (१३ फेब्रुवारी १८७९—२ मार्च १९४९)[१] या एक राजकीय कार्यकर्त्या आणि कवयित्री होत्या. नागरी हक्क, महिला मुक्ती आणि साम्राज्यवाद विरोधी विचारांच्या समर्थक, वसाहतवादी राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात त्या एक महत्त्वाची व्यक्ती होत्या. नायडू यांच्या कवितांमुळे त्यांना 'भारताची नाइटिंगेल' किंवा 'भारत
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 45 views🌐 marathi
विजयालक्ष्मी पंडित ह्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या, कालावधी 28 नोव्हें, 1962 ते 08 ऑक्टोबर, 1964.
विजयालक्ष्मी पंडित (पूर्वाश्रमीच्या नेहरू) (जन्म : अलाहाबाद, १८ ऑगस्ट १९००; - डेहराडून, १ डिसेंबर १९९०) या एक भारतीय मुत्सद्दी आणि राजकारणी होत्या.[१] त्या महाराष्ट्राच्या ६ व्या राज्यपाल होत्या आणि संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या ८ व्या
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 47 views🌐 marathi
मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब गंगाधरराव खेर होते.
कार्यकाळ:
इ.स.१९४७ ते इ.स.१९५२
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi
पश्चिम बंगाल राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण?
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi
बनवारीलाल पुरोहित यांनी ११ सप्टेंबर २०२१ रोजी पंजाबचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला.
बनवारीलाल पुरोहित (१६ एप्रिल, १९४० - ) हे एक भारतीय राजकारणी आहेत. हे पंजाबचे वर्तमान आणि २९ वे राज्यपाल तसेच चंदीगडचे प्रशासक आहेत. ते २०१७ ते २०२१ पर्यंत तामिळनाडूचे राज्यपाल आणि २०१६ ते २०१७ पर्यंत आसामचे राज्यपाल होते.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi
महाराष्ट्राच्या एकमेव महिला राज्यपाल विजयालक्ष्मी पंडित (28 नोव्हें, 1962 ते 08 ऑक्टोबर, 1964).
विजयालक्ष्मी पंडित (पूर्वाश्रमीच्या नेहरू) (जन्म : अलाहाबाद, १८ ऑगस्ट १९००; - डेहराडून, १ डिसेंबर १९९०) या एक भारतीय मुत्सद्दी आणि राजकारणी होत्या.[१] त्या महाराष्ट्राच्या ६ व्या राज्यपाल होत्या आणि संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या ८ व्या अध्यक्षा होत्या. या दोन्ही
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 79 views🌐 marathi
महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी यांची नियुक्ती करण्यात आली
भगत सिंह कोश्यारी (७७) यांचा जन्म १७ जून १९४२ रोजी झाला. उत्तरखंड राज्यात भाजपचे सदस्य ते राष्ट्रीय उपाध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. उत्तराखंडमधील भाजपचे पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेले आहे. २००१ ते २००२मध्ये त्यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 77 views🌐 marathi
राज्यपाल स्वतःचे वेतन सेट करण्यास सक्षम नाहीत त्याऐवजी, राज्यसभेत किंवा स्वतंत्र वेतन आयोगांनी राज्यपालांचे वेतन ठरवले. बहुतेक राज्यपाला दरवर्षी स्वयंचलित वेतन देतात, किंवा जीवनावश्यक खर्च बदलतात जे महागाईवर आधारित आहेत.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 80 views🌐 marathi
राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे व राष्ट्रपतीच्या इच्छेनुसार होते व तो राष्ट्रपतीचा प्रतिनिधी म्हणून संबंधित घटकराज्याचे काम पाहतो.
भारतीय राज्यपालपदासाठीची पात्रता
राज्यपालाच्या नेमणुकीसाठी पुढील पात्रता आवश्यक असते -
1 ती व्यक्ती भारताचा नागरिक असावी.
2 त्याने वयाची ३५ वर्षे पूर्ण केलेली असावीत.[१]
३. ती व्यक्ती राज्यातील किंवा केंद्रातील कायदेमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सभासद असता कामा नये समजा
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 78 views🌐 marathi