कॅटेगरी: राजनीतिक
राज्यपाल हे एक संवैधानिक पद असून त्याला संवैधानिक महत्त्व आहे. राज्याचा संकटकालीन निधी हा राज्यापालाच्या हाती असते. इवलेसे|rajyapal राज्याचा दैनंदिन कारभार सांभाळण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यावर असते.
राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतीव्दारे व राष्ट्रपतीच्या इच्छेनुसार होते व तो राष्ट्रपतीचा प्रतिनिधी म्हणून संबंधित घटकराज्याचे काम पाहतो
पात्रता:
1 ती व्यक्ती भारताचा नागरिक असावी.
2 त्याने वयाची ३५ वर्षे पूर्ण
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 89 views🌐 marathi
राज्यपालाची नियुक्ती
राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे व राष्ट्रपतीच्या इच्छेनुसार होते व तो राष्ट्रपतीचा प्रतिनिधी म्हणून संबंधित घटकराज्याचे काम पाहतो.
भारतीय राज्यपालपदासाठीची पात्रता
राज्यपालाच्या नेमणुकीसाठी पुढील पात्रता आवश्यक असते -
1. ती व्यक्ती भारताचा नागरिक असावी.
2. त्याने वयाची ३५ वर्षे पूर्ण केलेली असावीत.
3. ती व्यक्ती राज्यातील किंवा केंद्रातील कायदेमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सभासद
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 102 views🌐 marathi
राज्यपालांना 3 लाख 50 हजार रुपये मासिक वेतन दिले जाते. भारताच्या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींनंतर कोणत्याही सरकारी पदावर असलेल्या व्यक्तीला दिले जाणारे हे सर्वोच्च वेतन आहे.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 97 views🌐 marathi
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शिफारशीवरून घटक राज्याच्या राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपतींकडून केली जाते.राज्यपाल हा केंद्रशासन व घटक राज्य यांना जोडणारा दुवा असून त्यांद्वारे भारतीय संघराज्यामधील राजकीय एकात्मीकरण साधण्यात येते. घटक राज्याची सर्व प्रकारची शासकीय कारवाई राज्यपालांच्या नावे करण्यात येते.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 99 views🌐 marathi
2020 चे राज्यपाल कोण?
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 96 views🌐 marathi
विजयालक्ष्मी पंडित ह्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या, कालावधी 28 नोव्हें, 1962 ते 08 ऑक्टोबर, 1964.
विजयालक्ष्मी पंडित (पूर्वाश्रमीच्या नेहरू) (जन्म : अलाहाबाद, १८ ऑगस्ट १९००; - डेहराडून, १ डिसेंबर १९९०) या एक भारतीय मुत्सद्दी आणि राजकारणी होत्या. त्या महाराष्ट्राच्या ६ व्या राज्यपाल होत्या आणि संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या ८ व्या अध्यक्षा
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 115 views🌐 marathi
१९५६ ते १९६२ पर्यंत मुंबईचे राज्यपाल म्हणून काम केले.
श्री प्रकाश यांचा जन्म १८९० मध्येवाराणसी येथे भगवान दास यांच्या घरी झाला. [१] त्यांचे शालेय शिक्षण सेंट्रल हिंदू बॉईज स्कूल CHBS (BHU) वाराणसी येथे झाले आणि केंब्रिजमधून पदवी प्राप्त केली. [१][२] सुरुवातीच्या काळात त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला आणि तुरुंगवास
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 295 views🌐 marathi
महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी आहेत.
भगतसिंग कोश्यारी ( १७ जून १९४२) हे एक भारतीय राजकारणी व महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल आहेत. ते मे १९९७मध्ये ते उत्तर प्रदेश राज्याच्या विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले. ते भारतामधल्या उत्तराखंड राज्याच्या राजकारणातील एक प्रमुख लोकनेते होते. उत्तराखंडमधील भारतीय जनता पक्षाचे सदस्य ते पक्षाचे राष्ट्रीय
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 105 views🌐 marathi
सध्या महाराष्ट्रात ७८ इतकी सदस्य संख्या आहे. घटना कलम क्र. १७१/२ नुसार विधानपरिषदेच्या रचनेबाबद कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे. विधानपरिषदेत साधारणपणे ५/६ सदस्य निर्वाचित असतात तर १/६ सदस्य राज्यपालाने नियुक्त केलेले असतात.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 139 views🌐 marathi
राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करू शकतात.
भारतातील कार्यकाल:
सर्वसाधारणपणे राज्यपालाचा कार्यकाल ५ वर्षाचा असतो. मुदतीपूर्वी तो राजीनामा देऊ शकतो. पाच वर्षांची मुदत संपल्यावर त्याची त्याच पदावर पुन्हा नियुक्ती राष्ट्रपती करू शकतो. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत तो त्या पदावर राहु शकतो.[१]
मृत्यूने ते पद रिक्त होऊ शकते
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 113 views🌐 marathi