कॅटेगरी: राजनीतिक
मध्यम आकाराच्या शहराचा कारभार पहाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेला नगरपालिका म्हणतात. अशा नगरपालिकेवर सरकारने नेमलेल्या अधिकाऱ्यांना सल्ला, सूचना आदी देण्यासाठी लोकनियुक्त सभासदांची एक सभा असते.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi
NA
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 17 views🌐 marathi
दोन्हीमध्ये फरक नाहीये. फक्त म्हणताना वेगवेगळे म्हणतात .
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 17 views🌐 marathi
हा भारतातील सर्वोच्च कायदा किंवा नियमांचा संच आहे जो आपल्या सर्वांना नियंत्रित करतो . तो २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. मात्र, २६ जानेवारी १९५० रोजी त्याची अंमलबजावणी झाली. म्हणूनच आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 13 views🌐 marathi
भारताचे संविधान (अन्य नावे भारताची राज्यघटना, भारताची घटना) हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. हे दस्तऐवज मूलभूत राजकीय संहिता, संरचना, कार्यपद्धती, अधिकार आणि सरकारी संस्थांची कर्तव्ये आणि मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे आणि नागरिकांची कर्तव्ये निर्धारित करणारी चौकट मांडतो.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 16 views🌐 marathi
ग्रामपंचायतीची कामे
गावात रस्ते बांधणे.
गावातील रस्त्यांची दुरुस्ती करणे.
दिवाबत्तीची सोय करणे.
जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंद ठेवणे.
सार्वजनिक स्वच्छता ठेवणे.
सांडपाण्याची व्यवस्था करणे.
पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 14 views🌐 marathi
ग्रामपंचायत ही ग्रामसभेच्या सर्व सदस्यांनी निवडलेली संस्था आहे. ग्रामपंचायतीचा एक सचिव असतो जो ग्रामसभेचाही सचिव असतो. सचिव हा निवडून आलेला अधिकार नसून त्याची नियुक्ती सरकारद्वारे केली जाते. सचिव हा ग्रामपंचायत आणि ग्रामसभा यांच्यातील दुवा आहे.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 14 views🌐 marathi
ज्या ठिकाणी ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा घेतली जाते. गावातील लोकांनी एकत्र यावे, लोकांच्या गरजा, काय आहेत, शासनाच्या योजनेची माहिती, विकास कामे , तसेच काही सूचना यांचे मार्गदर्शन ग्रामसभेमध्ये घेतली जाते. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे, कलम ७ अन्वये ग्रामसभा घेण्याची तरतूद आहे
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 14 views🌐 marathi
ज्या ठिकाणी ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा घेतली जाते. गावातील लोकांनी एकत्र यावे, लोकांच्या गरजा, काय आहेत, शासनाच्या योजनेची माहिती, विकास कामे , तसेच काही सूचना यांचे मार्गदर्शन ग्रामसभेमध्ये घेतली जाते. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे, कलम ७ अन्वये ग्रामसभा घेण्याची तरतूद आहे.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 16 views🌐 marathi
सरपंच 1 आणि ग्रामपंचायत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी जबाबदार असतात आणि ग्रामीण लोकांच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सेवा जसे की पिण्याचे पाणी आणि स्वच्छता प्रदान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 14 views🌐 marathi