कॅटेगरी: सामाजिक
कार्ल मार्क्स ( १८१८ – मृत्यू: १८८३) हे १९ व्या शतकातील एक जर्मन अर्थशास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ होते. त्यांनी अनेक विषयांवर लिखाण केले पण त्यांचे वर्गसंघर्षावरील लिखाण हे जास्त प्रसिद्ध आहे. फ्रेडरिक एन्जेल्स (Friedrich Engels) प्रमाणे मार्क्सने देखील तत्कालिन राजकीय लढ्यांमध्ये भाग घेतला. कार्ल मार्क्स यांनी "दास कॅपिटाल" या ग्रंथाचा पहिला
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi
1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राममोहन आणि द्वारकानाथ टागोर यांनी केली होती .
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi
ब्राह्मो समाजाचे संस्थापक कोण होते?
ब्राम्हो समाजाचे भारतीय इतिहासात फार महत्त्वाचे योगदान आहे.
तसेच ब्राम्हो समाजाचे महाराष्ट्राच्या इतिहासात सुद्धा फार मोठे स्थान आहे.ब्रह्म समाज भारत ही सामाजिक-धार्मिक चळवळ होती जी बंगालच्या पुनर्जन्ममुळे प्रभावित वयाची प्रभावित होती. त्याचे प्रवर्तक राजा राममोहन रॉय हे त्यांच्या काळातील प्रतिष्ठित
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्रात राजकीय परिवर्तन झाले या परिवर्तनातून महाराष्ट्रात पश्चिमात्य विद्या आणि ख्रिश्चन धर्म यांचा प्रसार होण्यास सुरुवात झाली ख्रिश्चन धर्मप्रसाराचे प्रभाव महाराष्ट्रातील जनतेवर पडण्यास सुरुवात झाली 1854 पर्यंत सुमारे 150000 महाराष्ट्रीयन लोकांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला पश्चिम भारताच्या समाजजीवनात खळबळ निर्माण झाली धर्मांतरामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले त्याच्या
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 75 views🌐 marathi
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्रात राजकीय परिवर्तन झाले या परिवर्तनातून महाराष्ट्रात पश्चिमात्य विद्या आणि ख्रिश्चन धर्म यांचा प्रसार होण्यास सुरुवात झाली ख्रिश्चन धर्मप्रसाराचे प्रभाव महाराष्ट्रातील जनतेवर पडण्यास सुरुवात झाली 1854 पर्यंत सुमारे 150000 महाराष्ट्रीयन लोकांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला पश्चिम भारताच्या समाजजीवनात खळबळ निर्माण झाली धर्मांतरामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले त्याच्या
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 52 views🌐 marathi
प्रार्थना समाजाचे तत्त्वज्ञान पुढीलप्रमाणे होते.
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्रात राजकीय परिवर्तन झाले या परिवर्तनातून महाराष्ट्रात पश्चिमात्य विद्या आणि ख्रिश्चन धर्म यांचा प्रसार होण्यास सुरुवात झाली ख्रिश्चन धर्मप्रसाराचे प्रभाव महाराष्ट्रातील जनतेवर पडण्यास सुरुवात झाली 1854 पर्यंत सुमारे 150000 महाराष्ट्रीयन लोकांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला पश्चिम भारताच्या समाजजीवनात खळबळ निर्माण झाली धर्मांतरामुळे अनेक
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi
प्रार्थना समाजाची स्थापना व तत्त्वज्ञान
दादोबा पांडूरंग व डॉ. आत्माराम पांडूरंग यांच्या पुढाकाराने ३१ मार्च १८६७ मध्ये मुंबई येथे प्रार्थना समाज स्थापन करण्यात आला.
प्रार्थना समाजाचे तत्त्वज्ञान पुढीलप्रमाणे होते.
परमेश्वर एक असून तो विश्वाचा निर्माता आहे. तो निराकार आहे. तो दयाळू आहे. तो सर्वांवर प्रेम करतो.
सत्य, सदाचार व भक्ती हे परमेश्वराच्या उपासनेचे खरे मार्ग
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi
1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राममोहन आणि द्वारकानाथ टागोर यांनी केली होती .
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi
मराठा साम्राज्य इ.स. १६३० ते इ.स. १८१८ दरम्यान भारतातील एक साम्राज्य होते. याच्या परमोच्च बिंदूला या साम्राज्याने दक्षिण आशियाचा मोठा भूभाग व्यापला होता. हे साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६४५ मध्ये विजापूर राज्यातून पुण्याजवळील तोरणा किल्ला जिंकून स्थापन केले. या साम्राज्याची अधिकृत भाषा मराठी होती, तसेच याला हिंदवी स्वराज्य असेही
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi
सध्याच्या महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रातील मराठा आणि कुणबी समाजाची लोकसंख्या अनुक्रमे १६.२९ टक्के आणि ७.३४ टक्के होती. इतर अहवालांनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येत १५% मराठा व १६% कुणबी आहेत.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 155 views🌐 marathi