नवीन प्रश्न
सार्वजनिक कर्ज! सरकारच्या उत्पन्नापेक्षा खर्च जास्त, यात काही नवल नाही. हे तुटीचे अर्थप्रबंधन म्हणजेच सार्वजनिक कर्ज व्यवस्थापन (भारत सरकारला लागणाऱ्या अधिकच्या पैशाची तरतूद) रिझव्र्ह बँकेतर्फे केले जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 14 views🌐 marathi वैदिक काळातच भारतीय संस्कृतीची मुळे रोवली गेली. मध्य वैदिक काळात सिंधू काठची वैदिक संस्कृती गंगेच्या खोऱ्यात पसरली. साधारणपणे इसवी सन पूर्व १००० ते इसवी सन पूर्व ६०० हा कालखंड म्हणजे वैदिक उत्तर कालखंड मानला जातो या काळात जनपदे अस्तित्वात आली.
पूर्ण वाचा →📂 ऐतिहासिक🕒 3 year ago👁️ 18 views🌐 marathi समिती जनसाधारण किंवा विशची राष्ट्रीय सभा होती. समिती राजाची प्रथम आणि त्यानंतर इतरांची निवड करत होती. समितीमध्ये सर्व लोकांचा सहभाग होता. समितीचे सर्वात महत्त्वाचे काम राजाची निवड करणे हे होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 18 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi 1: हिंदू ऋषींचे एक निर्जन निवास ; तसेच : शिष्यांच्या गटाने तेथे सूचना दिल्या 2 : धार्मिक माघार.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 11 views🌐 marathi यजुर्वेद (संस्कृत: यजुर्वेद, यजुर्वेद, यजुस मधून अर्थ "पूजा" आणि वेद म्हणजे "ज्ञान") हा वेद मुख्यतः उपासना कर्मकांडासाठी गद्य मंत्रांचा आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →वेदांचा कालनिर्णय
ख्रिस्ती शतकापूर्वी १००० वर्षांच्या पलीकडच्या काळात वेदरूप काव्ये रचली असावी असे दिसते. काही विद्वानांचे असे मत आहे की छंदांचा काल ख्रिस्ती शकापूर्वी दोन किंवा तीन हजार वर्षापूर्वीचा असावा. लोकमान्य टिळकांनी 'ओरायन'हा ग्रंथ लिहून वेदकाळासंबंधी आपले मत सविस्तरपणे मांडले आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi आर्यांच्या आहारामध्ये अन्नधान्याबरोबर दूध, दही, लोणी, तूप, फळे, भाजीपाला व मास ( डाळ ) यांचा समावेश असे. समाजाच्या गरजा एकमेकांच्या सहकार्यातून भागवल्या जात असे. गावाच्या प्रमुखाला 'ग्रामणी' असे म्हटले जाई.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi ऋषी आणि मुनी आश्रमात राहत होते. त्यांनी या आश्रमांमध्ये तपस्या किंवा ध्यानधारणा केली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi