नवीन प्रश्न

ग्रामसभा म्हणजे काय? open

ग्रामसभा म्हणजे गावातील सर्व प्रौढ मतदारांची सभा होय. ग्रामसभेत संबंधित खेड्यातील सर्व प्रौढ (18 वर्षे वयावरील) स्त्री-पुरुष नागरिकांचा/मतदारांचा समावेश होतो.

पूर्ण वाचा →

ग्रामपंचायत कशी चालते? open

सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने हा कारभार पाहिला जातो. पंचायतराजमधील सर्वात खालच्या पण महत्त्वाच्या टप्प्याला ग्रामपंचायत म्हणतात. हिला ग्रामसभेची कार्यकारी समिती असेही म्हणतात. ग्रामपंचायतीचा कारभार महाराष्ट्रात लागू असणारा मुंबई ग्रामपंचायत कायदा १९५८ कलम ५ अन्वये चालतो.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा कधी अस्तित्वात आला? open

ग्रामपंचायतीचा कारभार महाराष्ट्रात लागू असणारा मुंबई ग्रामपंचायत कायदा १९५८ कलम ५ अन्वये चालतो. नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार राज्य सरकार आयुक्तांना असतो.

पूर्ण वाचा →

ग्रामपंचायतीची स्थापना कशी होते? open

ग्रामपंचायतीचा कारभार महाराष्ट्रात लागू असणारा मुंबई ग्रामपंचायत कायदा १९५८ कलम ५ अन्वये चालतो. नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार राज्य सरकार आयुक्तांना असतो. ग्रामपंचायत निर्मितीसाठी किमान ६०० लोकसंख्या असणे आवश्यक असून डोंगरी भागात हे प्रमाण ३०० आहे.

पूर्ण वाचा →

आर्थिक विकासात शेतीची भूमिका काय आहे? open

भारतीय जनतेच्या उदरनिर्वाहाचे सर्वात मोठे क्षेत्र म्हणजे कृषी होय. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या भांडवल निर्मितीत कृषी क्षेत्राचा वाटा 1950-51 मध्ये 17.7 टक्के होता तो 2016-17 मध्ये 15.5 टक्के झाला आहे. कृषी क्षेत्र भारतातील सर्वात मोठे मुक्त खाजगी क्षेत्र आहे. तसेच सर्वात मोठे

पूर्ण वाचा →

भारतीय कृषी क्षेत्रात कोणते बदल आवश्यक आहेत? open

आवश्यक सुधारणा

कृषी क्षेत्रातील बाजारपेठांचे खाजगीकरण . कर्ज शेतक-यांना सहज उपलब्ध असले पाहिजे. उत्पादनावर अवलंबून प्रोत्साहन द्या. पुरवठा साखळी आणि कापणीची साठवण सुधारणे

पूर्ण वाचा →

GDP मध्ये कोणत्या क्षेत्राचे योगदान सर्वात जास्त आहे? open

उत्पन्नामधील शेतीचा वाटा सतत घटत आहे, परंतु अजूनही शेती हाच अर्थव्यवस्थेचा सर्वात मोठा घटक आहे व भारताच्या अर्थ-सामाजिक विकासामध्ये ह्या क्षेत्राची महत्त्वाची भूमिका आहे.

पूर्ण वाचा →