नगर पंचायत म्हणजे काय?
जन्म-मृत्यूच्या नोंदी नगर पंचायतीमार्फत ठेवल्या जातात. रस्त्यांचे दिवे आणि रस्त्यांची देखभाल या पंचायतीमार्फत केली जाते.
पूर्ण वाचा →जन्म-मृत्यूच्या नोंदी नगर पंचायतीमार्फत ठेवल्या जातात. रस्त्यांचे दिवे आणि रस्त्यांची देखभाल या पंचायतीमार्फत केली जाते.
पूर्ण वाचा →भारतीय राज्यव्यवस्थेनुसार भारत देश राज्यांत तर राज्ये जिल्ह्यांत विभागलेली आहेत. भारतामध्ये एकूण २०२१ मध्ये ७५२ जिल्हे आहेत.
पूर्ण वाचा →पुणे शहर ही महाराष्ट्राची निर्विवाद सांस्कृतिक राजधानी आहे. परंतु पुणे हे ब्राह्मणांचे शहर धरले जाते व हीच गोष्ट काही जणांना खुपते. त्यामुळे ते पुण्याचे ब्राह्मणपण कमी करण्याच्या उद्योगाला लागलेले आहेत. त्यापेक्षा त्यांनी पुण्यासारखेच महाराष्ट्रातील दुसरे शहर (उदा.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →बाराव्या वित्त आयोगाच्या अहवालानुसार, भारतात 3,723 ULB आहेत, त्यापैकी 109 MC, 1432 नगरपालिका आणि 2182 नगर पंचायत आहेत.100 कॉर्पोरेशन, 1500 नगरपरिषदा आणि 2100 नगर पंचायतीसह सुमारे 3700 शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, 56 कॅन्टोन्मेंट बोर्ड याशिवाय - एक प्रकारची घटनाबाह्य संस्था.
पूर्ण वाचा →पूर्वी पुणे देखील शिक्षणाचे माहेरघर समजले जायचे कारण इथे अनेक नामवंत शिक्षणसंस्था होत्या आणि असं मानलं जायचं की ईथे शिकल्यावर कोणी बेरोजगार राहत नसे कारण पुण्यात उद्योगांना पुरक असं वातावरण देखील होतं. खरं तर पुण्याची तुलना ऑक्सफोर्ड सोबत ही अतिशयोक्तिच होती.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →महानगरपालिका कायद्याच्या कलम 23 मध्ये अशी तरतूद आहे की महापौर/नगराध्यक्ष/नगराध्यक्ष, यथास्थिती, निवडून आलेल्या नगरसेवकांद्वारे त्यांच्यामधून निवडले जातील.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →बृहन्मुंबई महानगरपालिका महाराष्ट्राची राजधानी व भारताची आर्थिक राजधानी मुंबईला नियंत्रण करतो आणि भारत अतिश्रीमंत महापालिका संस्था आहे. याची स्थापना मुंबई महानगरपालिका कायदा १८८८ अंतर्गत करण्यात अली आहे.
पूर्ण वाचा →