प्रश्नांची यादी
सरकारने स्थापन केलेल्या दर समितीने भाषावार प्रांतरचना करण्यास नकार दिला. यावर विचार करण्यासाठी काँग्रेसने ' जेव्हीपी ' समिती नेमली. या समितीत जवाहरलाल नेहरू, वल्ल्भभाई पटेल व पट्टाभि सीतारामय्या यांचा समावेश होता.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या पार्श्वभूमीवर चळवलीतील अग्रभागी असलेले एक तत्कालीन कार्यकर्ते लालजी पेंडसे यांनी चळवळीबद्दलचा पहिला ग्रंथ 'महाराष्ट्राचे महामंथन] हा १९६२ साली लिहून पूर्ण केला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 44 views🌐 marathi जोशी, प्रल्हाद केशव अत्रे, श्रीपाद डांगे, शाहीर अमर शेख,भाई उद्धवराव पाटील, प्रबोधनकार ठाकरे हे चळवळीतील महत्त्वाचे नेते ठरले. एस. एम. जोशी, श्रीपाद डांगे यांनी लढ्याचे नेतृत्व केले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 48 views🌐 marathi भारताच्या स्वातंत्र्यानंतर बॉम्बे स्टेटचे तीन मुख्यमंत्री होते: बाळासाहेब गंगाधर खेर हे मुंबईचे पहिले मुख्यमंत्री होते (1946-1952) मोरारजी देसाई (1952-1956) यशवंतराव चव्हाण (1956-1960)
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi 1 मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन. याच दिवशी 1960 साली तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. पंडितजींनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला आणि नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi ६ फेब्रुवारी १९५६ रोजी मराठी भाषिकांचे "महाराष्ट्र राज्य' निर्मितीसाठी "संयुक्त महाराष्ट्र समिती'ची स्थापना पुणे इथे टिळक स्मारक मंदिरात करण्यात आली. या आंदोलनाचे अग्रणी नेते आचार्य अत्रे, एस. एम. जोशी(समितीचे सरचिटणीस), केशवराव जेधे (समितीचे अध्यक्ष), नाना पाटील, के.सी.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 106 views🌐 marathi इ. स. १९५६ मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. तसेच मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर (१ मे, १९६०) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचीच निवड झाली.
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 44 views🌐 marathi 1 मे 1960 रोजी पूर्वीची मुंबई वेगळी करून महाराष्ट्र आणि गुजरात अशी दोन राज्ये निर्माण झाली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 43 views🌐 marathi स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला. या चळवळीमुळे १ मे इ. स. १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi जरी खाजगी इक्विटी फंड SEC मध्ये नोंदणीकृत असलेल्या सल्लागाराद्वारे सल्ला दिला जाऊ शकतो, खाजगी इक्विटी फंड स्वतः SEC मध्ये नोंदणीकृत नाहीत. परिणामी, खाजगी इक्विटी फंड नियमित सार्वजनिक प्रकटीकरण आवश्यकतांच्या अधीन नाहीत.
पूर्ण वाचा →📂 अदालती🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi