प्रश्नांची यादी

पन्हाळा किल्ला कोणी बांधला? open

शिलाहार राजवंशाच्या कारकिर्दीत बांधण्यात आलेला पन्हाळा किल्ला, दख्खन प्रदेशातील सर्वात मोठा किल्ला, तसेच भारतातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक आहे.

पूर्ण वाचा →

बाजी प्रभू देशपांडे हे शिवाजी महाराजांच्या विरोधात होते का? open

बाजी प्रभू देशपांडे हे एक मराठा साम्राज्याचे शूर योद्धे होते. घोडखिंडीतील लढाईत यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला व छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडापर्यंत पोहोचेपर्यंत शत्रुसैन्याला खिंडीत रोखून ठेवले

पूर्ण वाचा →

शिवाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला? open

राजाराम महाराजांच्या लग्नानंतर शिवाजी महाराज आजारी पडले आणि त्यांचं 3 एप्रिल 1680 या दिवशी निधन झालं. शिवाजी महाराजांच्या मृत्यूविषयी काही तर्क-वितर्क इतिहासकारांनी मांडले आहेत. महाराजांवर विषप्रयोग झाला, अशी अफवाही पसरली होती.

पूर्ण वाचा →

शिवाजी महाराजांकडून आपल्याला कोणती प्रेरणा मिळाली? open

पुरुषांसाठी आत्मविश्वास आणि धैर्य महत्त्वाचे आहे

शिवरायांचे नाव आपल्या मनात त्यांच्या निर्भीड आत्मा आणते जे संकटे आणि संकटात कधीही डळमळू शकत नाही. शिवाजी आव्हानांना धैर्याने उभे राहिले आणि वाटेत आलेल्या अडचणींवर त्यांनी मेहनतीने मात केली.

पूर्ण वाचा →

स्वराज्याची संकल्पना कोणी दिली? open

स्वराज्य पक्ष आणि त्यांचा कार्यक्रम
गांधीजींच्या अटकेमुळे राजकीय पोकळी निर्माण झाली. ती भरून काढण्यासाठी चित्ता रंजन दास, बिपिनंचद्र पाल, मोतीलाल नेहरू, लाला लजपतराय यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन 1 जानेवारी 1923 रोजी स्वराज्य पक्षाची स्थापना केली

पूर्ण वाचा →