प्रश्नांची यादी
२००८ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताला तीन वेगवेगळ्या क्रिडाप्रकारांत तीन पदके मिळाली. यामध्ये अभिनव बिंद्राला १० मी एर रायफल मध्ये मिळालेले सुवर्णपदक हे कोणत्याही भारतीयाला मिळालेले पहिले आणि आतापर्यंतचे पहिले सुवर्ण पदक आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi २००८ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताला तीन वेगवेगळ्या क्रिडाप्रकारांत तीन पदके मिळाली. यामध्ये अभिनव बिंद्राला १० मी एर रायफल मध्ये मिळालेले सुवर्णपदक हे कोणत्याही भारतीयाला मिळालेले पहिले आणि आतापर्यंतचे पहिले सुवर्ण पदक आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi सेनापती (सरनौबत) : नेतोजी पालकर.
स्वराज्याच्या सर्व सैन्यावर सेनापतींची हुकूमत चालत असे. त्याला वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi no idia
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 15 views🌐 marathi राज्यव्यवस्थेत राजाच्या खालोखाल येत असे ते प्रधान मंडळ. शिवाजी महाराजांचे प्रधान मंडळ हे आठ जणांचे असल्याने त्यास अष्टप्रधान मंडळ असे नाव होते. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात कोण प्रधान होते व त्यांची कामे काय होती याचा विचार या लेखात करू.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi शिवाजी महाराजांना देव बनवून बोलायला जाऊ नका. त्यांना एक प्रजाहितदक्ष, पराक्रमी राजा याच नात्याने श्रोत्यांसमोर सादर करा. शिवाजी महाराजांच्या बलाढ्य शत्रूंना 'औरंग्या', 'अफजल्या' सारखे शब्द वापरून तुम्ही शिवाजी महाराजांचंच कर्तृत्व कमी दाखवताय हे लक्षात ठेवा. बोलताना अतिशयोक्ती टाळा.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi अष्टप्रधान मंडळातील मंत्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात पुढील मंत्री होते. पंतप्रधान(पेशवा) : मोरोपंत त्रिंबक पिंगळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 16 views🌐 marathi अभिषेकाचा इतका खटाटोप शिवाजीने का केला असा एक प्रश्न आहे. बेंद्रे यांचे म्हणणे असे की, ब्राह्मण गुन्हेगारांना शासन करणे, धार्मिक प्रश्नावर निकाल देणे हा अधिकार यावा म्हणून शिवाजीने राज्याभिषेक करून घेतला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 44 views🌐 marathi आपल्याला किल्ल्याचे मुख्य तीन प्रकार माहित असतात. गिरिदुर्ग म्हणजेच डोंगरी किल्ला, जलदुर्ग म्हणजेच समुद्रात बेटांवर बांधण्यात आलेला किल्ला आणि भुईदुर्ग म्हणजेच सपाट भू भागावर बांधण्यात आलेला किल्ला. परंतु या व्यतिरिक्त देखील किल्ल्यांचे काही प्रकार आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi