प्रश्नांची यादी
ग्रामपंचायत निर्मितीसाठी किमान ६०० लोकसंख्या असणे आवश्यक असून डोंगरी भागात हे प्रमाण ३०० आहे. ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कमीत कमी ७ व जास्तीत जास्त १७ असून ते लोकसंख्येवर निश्चित होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi वर्षात ग्रामसभेच्या एकूण सहा सभा घेणे कायद्याने बंधनकारक आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi छोट्या खेडेगावाचा कारभार ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था पाहते. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने हा कारभार पाहिला जातो. पंचायतराजमधील सर्वात खालच्या पण महत्त्वाच्या टप्प्याला ग्रामपंचायत म्हणतात. हिला ग्रामसभेची कार्यकारी समिती असेही म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi ग्रामसभा आणि ग्रामपंचायतींची बैठक बोलावून कार्यवाहीची नोंद ठेवण्याची जबाबदारी सचिवाची असते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांच्या शिफारशीनुसार १ मे १९६२ पासून ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद असे त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्था सुरू झाली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi सचिव , सरपंचाच्या निर्देशानुसार, ग्रामपंचायतीची बैठक बोलावेल.
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख हा सरपंच असतो. ग्रामपंचायतीमधून निवडून आलेले सभासद आपल्यातून सरपंचांची व उपसरपंचाची निवड करतात.
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 18 views🌐 marathi ग्रामपंचायतीची किमान सदस्य संख्या किमान सात आहे. पंचायतीच्या एक तृतीयांश जागा महिलांसाठी राखीव आहेत. सरपंच व उपसरपंच हे मानद सदस्य आहेत.
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कमीत कमी ७ व जास्तीत जास्त १७ असून ते लोकसंख्येवर निश्चित होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 13 views🌐 marathi ग्रामपंचायत निर्मितीसाठी किमान ६०० लोकसंख्या असणे आवश्यक असून डोंगरी भागात हे प्रमाण ३०० आहे. ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कमीत कमी ७ व जास्तीत जास्त १७ असून ते लोकसंख्येवर निश्चित होते.
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi