प्रश्नांची यादी
तुमच्या उत्कृष्ट कामगिरीचे सखोल वर्णन करा आणि विशिष्ट नियोजन, प्रशिक्षण, उद्दिष्टे आणि सिद्धी यशस्वी करण्यासाठी उचललेली पावले द्या. तुमच्या भूमिकेबद्दल तपशील समाविष्ट करा आणि तुम्ही दिलेले नेतृत्व हायलाइट करा. तुमचा निबंध किमान 350 शब्दांचा असला पाहिजे परंतु त्यापेक्षा जास्त नसावा. 600 शब्द."
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 15 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 15 views🌐 marathi स्वयंसेवक . महत्त्वाच्या गोष्टींसाठी पुढाकार आणि प्रयत्न दाखवणे आणि त्यासाठी स्वयंसेवा करणे आवश्यक आहे. अनाथाश्रम, वृद्धाश्रम, अक्षय पत्र सारख्या अन्न मदत निगम आणि आपल्या समाजाच्या हितासाठी काम करणाऱ्या इतर संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना स्वयंसेवक बनवणे
पूर्ण वाचा →📂 सामाजिक🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 सामाजिक🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi सामाजिक सेवा म्हणजे संघटित कार्यरचना जिच्या मार्फत मुख्यतः सामाजिक संसाधनांचे संवर्धन, संरक्षण व सुधारणा साध्य करण्याचे योजनाबद्ध प्रयत्न केले जातात. आधुनिक राष्ट्रांमधील, विशेषतः विकसनशील देशांतील, जनतेसाठी मूलभूत सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मुख्यत: शासनाने उचलावी असे गृहीत धरले जाते.
पूर्ण वाचा →📂 सामाजिक🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi समाजसेवक समाजातील मागासलेल्या लोकांसाठी आणि गोर गरीबांच्या हक्कासाठी व त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढतो. तो समाजाच्या हितासाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी काम करत असतो
पूर्ण वाचा →📂 सामाजिक🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi कलम २४३ नुसार पंचायत म्हणजे ग्रामीण भागासाठी ग्राम पातळीवर मधल्या पातळीवर तालुकास्तरीय व जिल्हा पातळीवर जिल्हास्तर स्थापन करण्यात आलेली स्वराज्य संस्था होय. प्राचीन भारतात ग्रामपंचायती अस्तित्वात होत्या. मुघलांच्या काळापर्यंत खेडी स्वयंपूर्ण होती त्यांचा कारभार पंचायतीच्या माध्यमातून चालत असे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi पंचायत राज्य संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त करून देणे हा ७३ व्या घटना दुरुस्ती कायदयाचा मुख्य उद्देश होता. या घटनादुरुस्तीमुळे पंचायत राज्य संस्थांना घटनात्मक संरक्षण मिळाले आहे. याचाच अर्थ असा की, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याप्रमाणे पंचायत राज्यालाही राज्य घटनेची मान्यता मिळाली आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi ग्रामपंचायत निर्मितीसाठी किमान ६०० लोकसंख्या असणे आवश्यक असून डोंगरी भागात हे प्रमाण ३०० आहे. ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कमीत कमी ७ व जास्तीत जास्त १७ असून ते लोकसंख्येवर निश्चित होते.
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi गावातील रस्त्यांची दुरुस्ती करणे. दिवाबत्तीची सोय करणे. जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंद ठेवणे. सार्वजनिक स्वच्छता ठेवणे.
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi